बाकी शून्य हे काही विशेष आवडल नाही . तरी काही विचार मनात गोंधळ घालत होते . जसे की
==============================================
बाकी शून्य हे सर्व काही ठीक आहे . मग असं माहीत असतानाही आपण का झटत असतो ? जग हे जर माया असेल आणि सर्व काही असेलही आणि नसेलही असे असेल तर मग इतका उदव्याप कशासाठी ? आपल्या विजयाचा उन्माद घडवण्यासाठी कि पराभवाचे समर्थन करण्यासाठी ? पराभव झाला तर सहसा जाहिरातीची गरज जास्त असते म्हणूनच बाकी शून्य पुस्तक तयार होते का ? कि पुन्हा अभिमन्यु पराभूत होऊ नये म्हणून मार्गदर्शनासाठी ?
अजून एक , बाकी शून्य होतंच असते की तसे व्हावे म्हणून आपण प्रयत्न करत असतो ? वा आपल्यापासून असेच काही घडते अथवा घडवले जाते ज्यात बाकी शून्यच राहते ? म्हणजे बाकी शून्य हीच नियती का ? जर तसे असेल तर इतके पुस्तक लिहिण्याचा आणि आम्ही ते वाचण्याचा अट्टहास का केलेला असावा ?
==============================================
बाकी शून्य हे सर्व काही ठीक आहे . मग असं माहीत असतानाही आपण का झटत असतो ? जग हे जर माया असेल आणि सर्व काही असेलही आणि नसेलही असे असेल तर मग इतका उदव्याप कशासाठी ? आपल्या विजयाचा उन्माद घडवण्यासाठी कि पराभवाचे समर्थन करण्यासाठी ? पराभव झाला तर सहसा जाहिरातीची गरज जास्त असते म्हणूनच बाकी शून्य पुस्तक तयार होते का ? कि पुन्हा अभिमन्यु पराभूत होऊ नये म्हणून मार्गदर्शनासाठी ?
अजून एक , बाकी शून्य होतंच असते की तसे व्हावे म्हणून आपण प्रयत्न करत असतो ? वा आपल्यापासून असेच काही घडते अथवा घडवले जाते ज्यात बाकी शून्यच राहते ? म्हणजे बाकी शून्य हीच नियती का ? जर तसे असेल तर इतके पुस्तक लिहिण्याचा आणि आम्ही ते वाचण्याचा अट्टहास का केलेला असावा ?
No comments:
Post a Comment